

दिवाळी म्हटलं की, कुठल्याही भारतीय मनाला धुमारे फुटतात. आश्विनातला गारवा आता देहमनात उतरू लागलेला असतो. गावाकडे तर निसर्गानं वेगळंच रुप घेतलेलं असतं. धान आणि इतर पिकं हाताशी आलेली. कास्तकाराच्या मनाला थोडा इस्वाटा लाभलेला. चार-सहा महिन्यांची राबणूक हातात येण्याचे हे दिवस.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c